नेर्लीचे सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी टाकाऊ साहित्यातून टिकाऊ पोल बनवून दलित, वंचित वस्त्या आणल्या अंधारातून प्रकाशाकडे….
नेर्ली गावात दलित, भटक्या जमाती, ओबीसि वस्त्या मधील काही भाग, तसेच गावातील इतर समाजाच्या काही वाडया वस्त्या आजपर्यंत अंधारात होत्या, […]



